यांच्या कार्यालयात विभागातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी कार्यालयातून खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
ओशिवरा नदी स्वच्छता -
हि नदी रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येते. रेल्वे प्रशासन गाळ, कचरा काढते व तिथेच काठावर ठेवते. त्यामुळे तो गाळ पुन्हा नदीत जातो.
पालिका गाळ काढते व डंपिंग ग्राऊंडला टाकते. तबेले मालकांना नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली आहे.
आरे भुयारी मार्ग सुरक्षा रक्षक -
एनजीओची नेमणुक करुन भुयारी मार्गाची देखभाल करणार आहोत.
रोहिदास नगर समोरील विहिर स्वच्छता -
ती विहिर डेड झाली आहे. पाणी चिकट स्वरुपाचे आहे.
अशोक नगर मध्ये सुविधा कामे मुद्दाम केली जात नाहीत का ?
- कोणती कामे केली व करत आहोत यासंबंधी सर्व फाईल दाखवली.
No comments:
Post a Comment